Monday, December 6, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास भाग ८५

 
उरूस, 6 डिसेंबर 2021 



(हिवाळ्यात पाऊस पडल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. अभाळाखालची शेती आता मुश्कील होवून बसली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आता पर्याय उरला नाही.)



(नाशिकच्या साहित्य संमेलनात अंधेरा छाया है अशी भाषा गीतकार जावेद अख्तर यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असा गळा काढणारे हे सारे मोकळेपणाने गेली साडेसात वर्षे बोलत आहेत. पण भाषा मात्र बोलू दिले जात नाही अशीच आहे.)





(लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडने शाई फेकली. त्यांच्या पुस्तकांतील संभाजी महाराजांच्या बदनामी बद्दल ही शिक्षा देण्यात आल्याचे ब्रिगेडींचे म्हणणे आहे. हे तेच कुबेर आहेत ज्यांनी मदर टेरेसा यांच्यावरचा अग्रलेख मालकाच्या दबावात मागे घेतला होता.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment