Tuesday, February 22, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १११

उरूस, 22 फेब्रुवारी 2022 



(कार्लाईत गावी रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या नावावर 19 बंगले असल्याचे कागदोपत्री समोर आले. प्रत्यक्षात बंगले नाहीत पण त्यांची घरपट्टी भरल्या गेली आहे. संजय राऊत यांनी आपल्या कथित पत्रकार परिषदेत हा मुद्दा समोर आणून किरीट सोमय्या सारख्यांच्या हाती स्वत:होवून कोलीत दिले आहे.)




(कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खालिस्तान्यांची बाजू घेण्याचा आरोप केला. स्वतंत्र खालिस्तानचा मी पंतप्रधान बनेल असे ते बोलून गेल्याचे मुलाखतीत सांगितले. त्यावरून गदारोळ माजला आहे.)



(तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरे व शरद पवारांची मुंबईत भेट घेवून भाजप विरोधात प्रादेशीक पक्षांची राष्ट्रीय आघाडी करण्याचे सुतोवाच केले. )

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment